More Blogs

पु. ल. देशपांडे जीवन परिचय
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व

मोरारजी देसाई

कहाणी पहिल्या भारतीय वैमानिकाची
पुरषोत्तम मेघाजी काबाली

महाराजसाहेब

यशवंताची घुमतील कवने
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा थोडक्यात जीवनपट

युद्धाची दिशा ठरवणारे युद्ध..!
1971 सालचे गरीबपूरचे युद्ध म्हणून जे संगितले जाते त्या युद्धाची ही कथा

ग्लोबल मराठीचा महाराष्ट्रधर्म

मंदिराच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे.पाच फुटी,आठ हातांच्या महिषमर्दिनीने गेली कित्येक दशके अभ्यासकांना वेड लावले आहे.
उजव्या हातात त्रिशुळ,तलवार,चक्र यांसारखी आयुधे तर डाव्या हातात केवळ घंटा आणि शंख हीच आयुधे दिसून येतात.प्रतिमा एवढी सुंदर आणि एवढी आखीव रेखीव आहे,की आजही जगभरातले पर्यटक आणि अभ्यासक मंदिर पाहायला दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.

आपल्या कर्तबगारीने, जहाजांशी जवळीक जोडणाऱ्या सागरावर सत्ता सांगणाऱ्या इंग्रज
देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात.

मराठे उत्तरेत मैदान मारत होते या दरम्यान दक्षिणेत काही प्रमाणात मराठ्यांचे
त्यावेळी दक्षिणेत आपले पाय रोवून खंबीरपणे आपले संस्थान चालवणारे मुरारराव घोरपडे यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रातून खाली कर्नाटकात उतरलेल्या सैन्याने हैदरच्या मुसक्या आवळायला सुरवात केल्या. नुकतेच गमावलेललं शिरा हे ठानं दहा दिवसात परत घेण्यात आलं जवळचाचा म

महाराष्ट्राच्या इतिहासातील काही कर्तृत्ववान स्त्रियांची यादी आणि एका ओळीतील त्यांची ओळख
या मातेने एकच घडविला पण तो सुद्धा इतिहासचं घडला
