No comments available.
पाक युद्धाच्या 15 दिवस झाली. ऑक्टोबरमध्ये चक्रातायेथून 3 हजार कमांडोजना हलविण्यात आले. त्याची खबर सैन्यात इतर कुणाला नको म्हणून सैन्याची विमाने
1971 सालचे गरीबपूरचे युद्ध म्हणून जे संगितले जाते त्या युद्धाची ही कथा
तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांच
बगदाद व स्मर्ना येथील सर्व माणसांची कत्तल करून ती शहरे जाळली. १४०० मध्ये दमास्कस येथे ईजिप्तच्या सुलतानाचा पराभव करून १४०२ मध्ये त्याने बेयझीदशी लढाई केली. वयाच्या ६९ व्या वर्षी वीस लाख सैन्यानिशी तो चीनच्या स्वारीवर निघाला; परंतू १४०५ मध्ये ओत्रार येथील