No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
पुरषोत्तम मेघाजी काबाली
पण भारताची नागा समस्या ठाऊक असणारे लोकं तेव्हाही विरळचं होते, आणि आजही नगण्यचं आहेत, वास्तविक नागांची हि समस्या काश्मीरपेक्षाही जुनी होती. नागालँड म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य.
राज्याभिषेकासाठी सजलेला रायगड देखील काही अंशी तसाच होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही साधी जाली नाही. या छ्त्रपतीला ज्यांनी घडविले जिच्या कुशीतून स्वराज्याचे