No comments available.
छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय करण्यामागील जी काही कारणे होती,त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे दक्षिणेतील लहान मोठी राज्ये एकत्र करून दिल्लीवर आक्रमण करणे आणि औरंगजेबाचा पाडाव करणे.पण दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
2 एप्रिल 1894
राज्याभिषेकासाठी सजलेला रायगड देखील काही अंशी तसाच होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही साधी जाली नाही. या छ्त्रपतीला ज्यांनी घडविले जिच्या कुशीतून स्वराज्याचे