No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
त्यावेळी दक्षिणेत आपले पाय रोवून खंबीरपणे आपले संस्थान चालवणारे मुरारराव घोरपडे यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रातून खाली कर्नाटकात उतरलेल्या सैन्याने हैदरच्या मुसक्या आवळायला सुरवात केल्या. नुकतेच गमावलेललं शिरा हे ठानं दहा दिवसात परत घेण्यात आलं जवळचाचा म
परकीयांच्या लिखाणातून समोर आलेली होळीची अपरिचित माहिती
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.