No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
या मातेने एकच घडविला पण तो सुद्धा इतिहासचं घडला
2 एप्रिल 1894
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.