No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
1971 सालचे गरीबपूरचे युद्ध म्हणून जे संगितले जाते त्या युद्धाची ही कथा
केवळ लढाई,आक्रमण,राजकारणे यांपलिकडे मराठ्यांनी अनेक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे.दक्षिणेत शिवछत्रपतींनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे शाहू छत्रपतींच्या काळात वटवृक्ष झाले.केवळ सत्ता आणि प्रदेशाच्या राजकारणात मराठ्यांनी इतर क्षेत्रात केलेल्या प्र
बगदाद व स्मर्ना येथील सर्व माणसांची कत्तल करून ती शहरे जाळली. १४०० मध्ये दमास्कस येथे ईजिप्तच्या सुलतानाचा पराभव करून १४०२ मध्ये त्याने बेयझीदशी लढाई केली. वयाच्या ६९ व्या वर्षी वीस लाख सैन्यानिशी तो चीनच्या स्वारीवर निघाला; परंतू १४०५ मध्ये ओत्रार येथील