No comments available.
छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय करण्यामागील जी काही कारणे होती,त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे दक्षिणेतील लहान मोठी राज्ये एकत्र करून दिल्लीवर आक्रमण करणे आणि औरंगजेबाचा पाडाव करणे.पण दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
यशवंतरावांचा हळवा कप्पा..!
कुत्बशहाने सारे शहर सजवले होते. शहरातील सर्व गल्ल्या-रस्ते कुंकू आणि केशरच्या सड्याने भरून गेले होते. सर्वत्र स्वागताच्या कमानी आणि उत्सवाच्या काठ्या (गुड्या) उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे दर्शन सर्वसामान्य लोकांना सुद्धा घेता यावे,