No comments available.
अमेरिकन माणसांच्या जिद्दीचे प्रतीक
देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात.
तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांच
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.