No comments available.
प्रत्येक आवडीनिवडीनुसार ज्याला त्याला आपापल्या आवडीच्या, निवडीच्या, पूज्यनीय, वंदनीय या गोष्टी असतातचं. मराठ्यांमध्ये जसे सर्वोच्चतेच्या परिमाणतेला "शिवाजी" या उपाधीनं
पुरषोत्तम मेघाजी काबाली
केवळ लढाई,आक्रमण,राजकारणे यांपलिकडे मराठ्यांनी अनेक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे.दक्षिणेत शिवछत्रपतींनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे शाहू छत्रपतींच्या काळात वटवृक्ष झाले.केवळ सत्ता आणि प्रदेशाच्या राजकारणात मराठ्यांनी इतर क्षेत्रात केलेल्या प्र
राज्याभिषेकासाठी सजलेला रायगड देखील काही अंशी तसाच होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही साधी जाली नाही. या छ्त्रपतीला ज्यांनी घडविले जिच्या कुशीतून स्वराज्याचे