No comments available.
पाक युद्धाच्या 15 दिवस झाली. ऑक्टोबरमध्ये चक्रातायेथून 3 हजार कमांडोजना हलविण्यात आले. त्याची खबर सैन्यात इतर कुणाला नको म्हणून सैन्याची विमाने
पण भारताची नागा समस्या ठाऊक असणारे लोकं तेव्हाही विरळचं होते, आणि आजही नगण्यचं आहेत, वास्तविक नागांची हि समस्या काश्मीरपेक्षाही जुनी होती. नागालँड म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य.
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.