No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
पुरषोत्तम मेघाजी काबाली
तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांच
नानासाहेब पेशवे पुणे शहरात येणार अशा तर्हेच्या बातम्या या शहरात पसरल्या होत्या. त्यामुळे ब्रिटीश सरकारने पुणे नगरपालिकेच्या स्थापनेचा २० मे १८५७ पुढे ढकलला व पुणे नगरपालिकेची स्थापना प्रत्यक्षामध्ये १० मे १८५८ इसवी रोजी झाली.