No comments available.
13 एप्रिल,शनिवार..बैशाखीचा दिवस.हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत
उजव्या हातात त्रिशुळ,तलवार,चक्र यांसारखी आयुधे तर डाव्या हातात केवळ घंटा आणि शंख हीच आयुधे दिसून येतात.प्रतिमा एवढी सुंदर आणि एवढी आखीव रेखीव आहे,की आजही जगभरातले पर्यटक आणि अभ्यासक मंदिर पाहायला दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.
केवळ लढाई,आक्रमण,राजकारणे यांपलिकडे मराठ्यांनी अनेक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे.दक्षिणेत शिवछत्रपतींनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे शाहू छत्रपतींच्या काळात वटवृक्ष झाले.केवळ सत्ता आणि प्रदेशाच्या राजकारणात मराठ्यांनी इतर क्षेत्रात केलेल्या प्र
कुत्बशहाने सारे शहर सजवले होते. शहरातील सर्व गल्ल्या-रस्ते कुंकू आणि केशरच्या सड्याने भरून गेले होते. सर्वत्र स्वागताच्या कमानी आणि उत्सवाच्या काठ्या (गुड्या) उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे दर्शन सर्वसामान्य लोकांना सुद्धा घेता यावे,