No comments available.
13 एप्रिल,शनिवार..बैशाखीचा दिवस.हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत
देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात.
तसं पाहता आयुष्यातील ९० दिवसांचा काळ म्हणजे नगण्यचं, आम्हीतर उन्हाळी - दिवाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षाचे तीन महिने घालविले आहेत.,
कुत्बशहाने सारे शहर सजवले होते. शहरातील सर्व गल्ल्या-रस्ते कुंकू आणि केशरच्या सड्याने भरून गेले होते. सर्वत्र स्वागताच्या कमानी आणि उत्सवाच्या काठ्या (गुड्या) उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे दर्शन सर्वसामान्य लोकांना सुद्धा घेता यावे,