No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
केवळ लढाई,आक्रमण,राजकारणे यांपलिकडे मराठ्यांनी अनेक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे.दक्षिणेत शिवछत्रपतींनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे शाहू छत्रपतींच्या काळात वटवृक्ष झाले.केवळ सत्ता आणि प्रदेशाच्या राजकारणात मराठ्यांनी इतर क्षेत्रात केलेल्या प्र
नानासाहेब पेशवे पुणे शहरात येणार अशा तर्हेच्या बातम्या या शहरात पसरल्या होत्या. त्यामुळे ब्रिटीश सरकारने पुणे नगरपालिकेच्या स्थापनेचा २० मे १८५७ पुढे ढकलला व पुणे नगरपालिकेची स्थापना प्रत्यक्षामध्ये १० मे १८५८ इसवी रोजी झाली.