No comments available.
छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय करण्यामागील जी काही कारणे होती,त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे दक्षिणेतील लहान मोठी राज्ये एकत्र करून दिल्लीवर आक्रमण करणे आणि औरंगजेबाचा पाडाव करणे.पण दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा थोडक्यात जीवनपट
तसं पाहता आयुष्यातील ९० दिवसांचा काळ म्हणजे नगण्यचं, आम्हीतर उन्हाळी - दिवाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षाचे तीन महिने घालविले आहेत.,
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.