No comments available.
पाक युद्धाच्या 15 दिवस झाली. ऑक्टोबरमध्ये चक्रातायेथून 3 हजार कमांडोजना हलविण्यात आले. त्याची खबर सैन्यात इतर कुणाला नको म्हणून सैन्याची विमाने
देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात.
पण भारताची नागा समस्या ठाऊक असणारे लोकं तेव्हाही विरळचं होते, आणि आजही नगण्यचं आहेत, वास्तविक नागांची हि समस्या काश्मीरपेक्षाही जुनी होती. नागालँड म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य.
मावळ मातीतील अपरिचित गोष्ट