No comments available.
प्रत्येक आवडीनिवडीनुसार ज्याला त्याला आपापल्या आवडीच्या, निवडीच्या, पूज्यनीय, वंदनीय या गोष्टी असतातचं. मराठ्यांमध्ये जसे सर्वोच्चतेच्या परिमाणतेला "शिवाजी" या उपाधीनं
या मातेने एकच घडविला पण तो सुद्धा इतिहासचं घडला
तसं पाहता आयुष्यातील ९० दिवसांचा काळ म्हणजे नगण्यचं, आम्हीतर उन्हाळी - दिवाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षाचे तीन महिने घालविले आहेत.,
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.