No comments available.
13 एप्रिल,शनिवार..बैशाखीचा दिवस.हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत
उजव्या हातात त्रिशुळ,तलवार,चक्र यांसारखी आयुधे तर डाव्या हातात केवळ घंटा आणि शंख हीच आयुधे दिसून येतात.प्रतिमा एवढी सुंदर आणि एवढी आखीव रेखीव आहे,की आजही जगभरातले पर्यटक आणि अभ्यासक मंदिर पाहायला दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.
मावळमातीचं सौभाग्य शिवछत्रपतींनी चिरंजीव केलं .तिच्या कुशीतून रंगो बापूजींसारखे लढवय्ये जन्माला आले
आजकाल प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला धार्मिक अजेंडा आहे.धर्माचे महत्व मंदिरापेक्षा आणि जातीचे महत्व दाखल्यापेक्षा राजकारणात सर्वात जास्त दिसत असल्यामुळे,हे भारत 'सर्वधर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष राष्ट्र' खरच आहे का?हा प्रश्न पडतोय.