No comments available.
छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय करण्यामागील जी काही कारणे होती,त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे दक्षिणेतील लहान मोठी राज्ये एकत्र करून दिल्लीवर आक्रमण करणे आणि औरंगजेबाचा पाडाव करणे.पण दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ
उजव्या हातात त्रिशुळ,तलवार,चक्र यांसारखी आयुधे तर डाव्या हातात केवळ घंटा आणि शंख हीच आयुधे दिसून येतात.प्रतिमा एवढी सुंदर आणि एवढी आखीव रेखीव आहे,की आजही जगभरातले पर्यटक आणि अभ्यासक मंदिर पाहायला दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.
मावळ मातीतील अपरिचित गोष्ट